मराठी

विदर्भ तुन हजारो च्या संख्येने शिवसैनिक दिल्ली वर धडकन्याच्या तयारित.

अमरावती दि ६ : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनात शिवसेना संपर्क प्रमुख सुधिर भाउ सुर्यवंशी याच्या नेत्रुत्वात दिल्ली येथे शेतकर्याच्या आंदोलनात सहभागी होन्या करिता विदर्भ तुन हजारो च्या संख्येने शिवसैनिक दिल्ली वर धडकन्याच्या तयारित.

अतिव्रुस्टी क़धी दुष्काळ मालाला न मिळनारा भाव या हालाकिच्या परिस्तिथितित सुद्धा जगत असलेल्या शेतकर्यावर अजुन तिन केद्र सरकारने जिवघेने कायदे लादले .
त्या मधे नक्किच शेतकर्याची हक्काची क्रुशी उत्पन्न बाजार समिती ही बाहेरच्या मंडी मुळे हद्दपार होईलच .आज तारखेत शेतकर्यांच्या मोजमाप किंवा पैशे असे अनेक अडचनी आल्या तर हक्काच संचालक मंडळ शेतकर्याला न्याय देउ शकते .
पन बाहेरच्या मंडित शेतकर्याचा माल असुन सुद्धा तो काहिच करु शकनार नाही .
  जिवनावश्यक वस्तु मधे टाकलेला मालाचे मुल्य जर कमी झाले तर आता सरकार माल खरेदी करते ते बंधन कारक सरकारला राहनार नाही म्हनजे व्यापारी लुटमार करनारच .
समजा शेतकर्यानी स्वताच्याच मालाचेा स्वता स्टाँक केला व भाव वाढले तर त्याला डबल टँक्स द्यावा लागेल . शेतकर्याला मिळनारी सबसिटी ही सुद्धा हद्दपार होन्याची दाट शक्यता नाकारता येत नाही
आताच मक्याचे मुल्य 1800 रु आहे पन मक्का व्यापारी 800 रुपयाने लुटत आहे .
शेतकर्याची जमिन व्यापार्याने लिझने घेउन त्यावर लोन काढने म्हनजे शेतकरी डबल कैचित सापडनार येकतर व्यापारी वर्ग ती गोडावुन साढी दिलेल्या जमिनिवर ताबा सांगतिल नाहीतर काढलेले लोन व्यापारी पळुन गेला तर शेतकर्याच्या छाताडावर अशा शेतकर्याच्या गळ्याला फास लावनारे कानुन च्या विरोधात
 दिल्ली येथे ११दिवसा पासुन कडाक्याच्या थंडित आंदोलनाला बसलेल्या शेतकर्यांच्या मागन्या पाच वेळा चर्चिल्या गेल्या तरी त्यावर अजुन पर्यंत तोडगा निघाला नाही .
जर त्या नउ तारखेच्या बैठकित
मान्य झाल्या नाहित किंवा त्यावर योग्य तोडगा निघाला नाही तर
मा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याच्या मार्गदर्शनात
 संपर्क प्रमुख
मा .सुधिर भाउ सुर्यवंशी याच्या नेत्रुत्वात दिल्ली येथे शेतकर्याच्या आंदोलनात सहभागी होन्या करिता हज्जारो शिवसैनिकांचा दस्ता भारताची राजधानी दिल्ली वर धडकन्याच्या तयारित.

Related Articles

Back to top button